aadhunikshetitantra.com

उमेद महिला बचत गटामुळे लाखो ग्रामीण महिला स्वावलंबी; अनेक ‘लखपतीदीदी’ बनल्या

उमेद महिला बचत गट

उमेद महिला बचत गट केंद्र सरकारने ग्रामीण भागातील गरिबी दूर करण्यासाठी सण 2011 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात केली. या महत्वाकांक्षी उपक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यातही आहे. हि योजना ग्रामीण विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले जाते. या अभियानाला उमेद नाव मिळाले.

आज हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शासनाने हि योजना राबवली. महिलांना स्वयं-रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देत त्यांना लखपती बनवण्यास मदत करते.

उद्दिष्ट्ये

उमेद महिला बचत गट

घटक

निष्कर्ष

ग्रामीण जीवनज्योती अभियान ग्रामीण समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रभावी उपक्रम आहे. या माध्यमातून गरीब व जोखमीग्रस्त कुटुंबांचा समावेश, आर्थिक स्वावलंबन, सामाजिक सुरक्षा, कौशल्य विकास आणि शाश्वत उपजीविकेची संधी उपलब्ध करून दिली जाते. महिलांचा आत्मविश्वास, नेतृत्वक्षमता व गावातील सहभाग वाढतो, ज्यामुळे ग्रामीण जीवनमानात दीर्घकालीन सुधारणा घडवून आणता येते.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की सांगा.
ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली का, तुमचे मत आम्हाला कळवा.
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पुढील माहिती अधिक चांगली देण्यासाठी मदत करतील.

हे ही वाचा : रब्बी पीक विमा योजना 2025–26: अंतिम तारिख व ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

Exit mobile version